मराठी विनोद | पोट धरून हसा!

| | ,

पुणेकर रॉक्स

कोणीतरी एकदा पुण्यातील एका प्रख्यात वकिलाला विचारले, महाभारत आणि रामायण मध्ये काय फरक आहे?

वकिलांनी एकदम वकिली भाषेत उत्तर दिले.

महाभारत मध्ये जमिनी बद्दल वाद होता (सिव्हील केस)
तर रामायण मध्ये अपहरणाची (क्रिमिनल) केस होती.
🤣

हाच प्रश्न जेव्हा पुण्यातील प्रख्यात साहित्यिकांना विचारला, तेव्हा त्यांचे मार्मिक उत्तर होते.

हरणाचं वस्त्र बनवण्यावरून झाले ते रामायण आणि वस्त्राचं हरण करण्यावरुन झालें ते महाभारत
😂

Previous

व्हॅक्सिनेशन साठी आता रजिस्टर करा आरोग्य सेतू ॲप वरून

श्रेया घोषाल होणार आई, नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल

Next

Leave a Comment